नेतृत्वकुशल बाबूलाल मरांडी यांना परत भाजपमध्ये आणून अमित शाह यांनी मास्टरस्ट्रोक लगावल्याचे सिन्हा म्हणाले. मरांडी यांनी 2006 मध्ये भाजप सोडून जेव्हीएम पक्ष स्थापन केला होता. ...
एनआरसी, सीएए आणि एपीआर हे सर्व एकच आहे. एनआरसी ही तर अराजकतेची सुरुवात असून कायदे लादण्यासाठी देशात दबावाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप ज्येष्ठ अभिनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. ...