शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
पुण्यासारखे आयटी पार्क नाशिकला झाले पाहिजे. नाशिकला जमीन आहे. कष्ट करणारे लोक आहेत. शिक्षित युवकांची संख्या आहे. आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क केले तर हाताला काम मिळेल, असे शरद पवार म्हणाले. ...
Prithviraj Chavan on MVA, Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीच्या जागावाटपात मित्रपक्षांनी जागांचा आकडा वाढवण्यासाठी अगदीच चुकीचे उमेदवार दिले आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...
गेल्या काही काळापासून अदानी-अंबानी यांच्या नावाचा उल्लेख करत भाजपावर काँग्रेस निशाणा साधत असल्याचं दिसून येते. त्यात शरद पवार-गौतम अदानी यांच्या भेटीवरून अजित पवारांनी गौप्यस्फोट केला. त्यावर पवारांनी खुलासा केला आहे. ...
माझ्या पक्षाच्या भुजबळांना तेव्हा मुख्यमंत्री करण्यापेक्षा गांधी-नेहरू विचारांचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होणे अधिक योग्य होते, असे पवार या मुलाखतीत सांगतात, तेव्हा त्यांच्या निर्णयाचा अर्थ नीटपणे लक्षात येतो. ...