शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशीच अजित पवारांनी ‘गमावले’ होते, त्यातले पुष्कळ परत कमावले! शरद पवारांनी मात्र (पुन्हा एकदा) सगळे गमावलेले आहे. पण त्यांचे राजकारण ‘संपवणे’ सोपे कसे असेल? ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: भायखळ्यात २०१४च्या निवडणुकीत एमआयएमचे वारीस पठाण यांच्यामागे अल्पसंख्याक समाज उभा राहिला होता. त्यामुळे त्यांना विजय मिळाला होता पण यावेळी हा समाज उद्धवसेनेचे मनोज जामसुतकर यांच्या पाठी उभा राहिल ...