सुलतानपूर : शासन, प्रशासन, पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवून एका वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा मानस असून, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ४ मार्चपासून लोणार तालुक्यातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ होण ...