शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शक्तिपीठ महामार्ग

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

Read more

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र : 'शक्तिपीठ'साठी राज्यातून तब्बल आठ हजार हेक्टर भूसंपादन होणार, जिल्हानिहाय संपादित होणारी जमीन.. जाणून घ्या

सांगली : शक्तिपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात १५२ हेक्टरची मोजणी पूर्ण, भरपाईचे दोन प्रकारही निश्चित

कोल्हापूर : राजू शेट्टींनी ५०० एकर शेती घेतली त्याचे काय?, राजेश क्षीरसागर यांचा सवाल

महाराष्ट्र : आता कोणते पंचांग बघायचे..?, विरोधी पक्षनेते निवडीवरुन आमदार सतेज पाटील यांचा उपहासात्मक सवाल 

कोल्हापूर : ठेकेदार, दलालांसाठी 'शक्तिपीठ'चा डाव; विनायक राऊत यांचा आरोप 

सांगली : ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना चोप देणार, संतप्त शेतकऱ्यांचा इशारा 

कोल्हापूर : Kolhapur: क्षीरसागर यांनी जयप्रभा स्टुडिओमधील जागा शेतकऱ्यांना द्यावी, निमशिरगाव येथे शक्तिपीठला विरोध

सिंधुदूर्ग : शक्तिपीठ महामार्गाचा नव्याने सर्व्हे होणार, मुख्यमंत्र्यांकडून आदेश; दीपक केसरकर यांची माहिती 

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग अदानीचे गौण खनिज गडचिरोलीतून पाठविण्यासाठीच, राजू शेट्टींचे टीकास्त्र

सिंधुदूर्ग : Shaktipeeth Highway: सिंधुदुर्गवासियांनो साथ द्या, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देईन; राजू शेट्टींचे भावनिक आवाहन