अंटार्क्टिका समुद्रात हा हिमनग वितळल्यास जगभरातील समुद्रातील पाण्याची पातळी 25 इंचांनी वाढणार आहे, अशा स्थितीत मुंबईसह जगाच्या किनारपट्टीवरील शहरांचे अनेक भाग पाण्याखाली जाऊ शकतात ...
सांगलीतील प्रणेश मुकुंद वसगडेकर (२३), ओंकार उत्तम मेहतर (२८), वैभव जगताप (२४) आणि पृथ्वीराज पाटील हे चार मित्र गुरुवारी सकाळी नॅनो कारने गणपतीपुळेत फिरण्यासाठी आले ...
जमीन असोत की समुद्र.. चीन सातत्यानं भारताला घेरण्याचा प्रयत्न करतोय. आता भारताच्या व्यापारी जहाजांसाठी चीननं नवीन नियम आणलाय, कारण आता चीनला समुद्रात वसुली करायचीय. इतक्यावरच चीन थांबत नाहीये, चीन श्रीलंकेला भारताविरोधात फितवतोय. श्रीलंकेला चीननं अब् ...
या कायद्याच्या माध्यमातून चीन दक्षिण आणि पर्व चीन समुद्राद्वारे होणाऱ्या परदेशी जहाजांच्या व्यापारावर नियंत्रण आणू पहात असल्याचे जागतिक समुदायाचे म्हणणे आहे. ...