मराठी ग्रंथविश्वाने सध्या गगन भरारी घेतली आहे असे वाटत असले तरी त्यामधील अंतर्भूत विज्ञान साहित्यास २१ व्या शतकातही अजून म्हणावे एवढे पंख फुटलेले आढळत नाहीत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्या वतीने प्लास्टर आॅफ पॅरिसवर प्रक्रिया करुन पुनर्वापर करता येऊ शकणारे तंत्रज्ञान विकसित केले अाहे. या तंत्रज्ञानामुळे पीअाेपीमुळे हाेणारे प्रदूषण राेखण्यास मदत हाेणार अाहे. त्याचबराेबर तरुणांना राेज ...
केंद्रात घटनात्मक आरक्षणानुसार ओबीसी समाजाला २७ टक्के, एससी समाजाला १६ टक्के तर एसटी समाजाला ७.६ टक्के आरक्षण आहे. परंतु आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसाठी (एम्स) काढलेल्या ५२ पदांच्या जाहिरातीत या आरक्ष ...
भारतात आर्यभट हा अत्यंत महान शास्त्रज्ञ होऊन गेला. इसवी सन ४९९ साली वयाच्या २३व्या वर्षी आर्यभटाने एक महान ग्रंथ लिहिला. त्यांनी त्या काळातील खगोलशास्त्राबद्दलची सर्व माहिती अवघ्या १२१ श्लोकांमधून सादर केली. ...
हिंगणघाट येथील भवन्स गिरधरदास विद्या मंदिरची विद्यार्थिनी शर्वरी संदीप मुडे हिने मुंबई येथील सायन्स टीचर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावित बाल वैज्ञानिक होण्याचा मान मिळविला. ...