मुलांमध्ये लहानपणापासूनच विज्ञानाच्या प्रयोगांद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा, त्यांचे बालसुलभ प्रश्न व शंकांचे वेळीच निरसन करावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. डी. जी. कानेरे यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीत आयोजित विज्ञान कार्यशाळेत ते बोलत ह ...
एरवी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना गलेलठ्ठ ‘पॅकेज’ची ओढ असते आणि त्यासाठीच ते झटत असतात. मात्र समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचारातून यवतमाळ जिल्ह्यातील लहानशा गावातून आलेल्या एका तरुणाने विद्यार्थीजीवनातच आपल्या आयुष्याची दि ...
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्याने माणसाची स्वत: विचार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे व ते भविष्यात सर्वांसाठी हानिकारक ठरणार असल्याचे मत पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक व संशोधक डॉ. संजय ढोले यांनी व्यक्त केले. ...
जालना जिल्ह्यात बोंड अळीच्या हल्लयाने हैराण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता तालुका निहाय शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय जिल्हास्तरीय आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली. ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा, विविध विज्ञान साहित्य हाताळून त्यांना स्वत:ला प्रयोग करता यावेत या उदात्त हेतूने कळवण तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विज्ञान केंद्र कार्यान् ...