Ashadhi Wari 2025: आषाढी एकादशीसाठी(Ashadhi Ekadashi 2025) महाराष्ट्राच्या ठिकठिकाणाहून जवळपास ३०० दिंड्या पंढपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत, त्यात लाखो भाविकांचा समावेश आहे. पुरुषांच्या गळ्यात टाळ, मृदूंग तर महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असल्य ...
संमेलनाध्यक्षांना मिळणारा १ लाखांचा निधी डॉ. नारळीकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला परत केला, तो निधी तुम्ही इतर साहित्यिक उपक्रमांसाठी वापरण्याचा सल्ला दिला ...
वैज्ञानिक दृष्टी विकसित व्हावी, यासाठी सर्वदूर प्रयत्न होत होते. सर्वसामान्य माणसांच्या भल्यासाठी विज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे, विज्ञाननिष्ठ पायावर देश उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका होती. नारळीकर हे त्या स्कूलचे विद्यार्थी... ...
अनोख्या आणि सोप्या संवादशैलीतील लेखनातून सामान्य माणसाला विज्ञानाचे ज्ञान देणारे डॉ. नारळीकर हे महाराष्ट्राच्या ज्ञान-विज्ञान परंपरेचा एक महत्वाचा आदर्श होते ...