शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सावधान इंडिया

18 जुलैपासून ‘इंडिया टीव्ही’वर  ‘सावधान इंडिया'या शोचा नवीन सिझन सुरू झाला आहे. या मालिकेत आता नव्या काळातील गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून कट्टर गुन्हेगार आपल्या कार्यशैलीत कसे बदल करत असून ते लोकांची फसवणूक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करतात हे दाखवले जाते. 

Read more

18 जुलैपासून ‘इंडिया टीव्ही’वर  ‘सावधान इंडिया'या शोचा नवीन सिझन सुरू झाला आहे. या मालिकेत आता नव्या काळातील गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून कट्टर गुन्हेगार आपल्या कार्यशैलीत कसे बदल करत असून ते लोकांची फसवणूक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करतात हे दाखवले जाते. 

फिल्मी : 'सावधान इंडिया'ने यशस्वीपणे छोट्या पडद्यावर ८ वर्षे पूर्ण केली

फिल्मी : ‘सावधान इंडिया’चा सूत्रधार म्हणून सुशांत सिंह परतला!

फिल्मी : पती आशुतोष राणाबरोबर रेणुका शहाणे एकाच मालिकेत येणार एकत्र