माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एका कार्यक्रमात राज्याचा पुढचा मुख्यमंत्री पहिली महिला असणार असं वक्तव्य केले, यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ...
बळीराजावर ओढावलेल्या संकटामुळे शेतकऱ्याची दिवाळी यंदा अंधारात साजरी होत आहे. शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव असल्याने शेतकऱ्यांना आधार देत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. ...
उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष बनायचे होते. पण, सर्वांत मोठी अडचण राज ठाकरेंची होती. म्हणून मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवत गेम केला; शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट. ...
आमचे कार्यकर्ते काही तेथे भांडणासाठी गेले नव्हते. अवाजवी बोलून तेथील व्यक्ती जर हातापायीवर आले तर आम्ही काय करणार? कार्यक्रमात जे बोलले त्यांना प्रसाद भेटला ...
Maharashtra Political Crisis: निवडून येतात त्यांची स्वतःची लायकी, कर्तृत्व असते. पक्ष संधीवर, धनुष्यबाणावर निवडून आले असते तर शिवसेनेचे २८८ आमदार राहिले असते, असे टोला बंडखोरांनी लगावला आहे. ...