संग्रामपूर : बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या आदिवासीबहूल संग्रामपूर तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने हा तालुका सध्या आधुनिकीकरणापासून दूर जात आहे. ...
संग्रामपुर : महात्मा गांधी यांनी अहींसा, शांती, क्षमा या मुल्यांची शिकवण आयुष्यभर दिली. या महामानवाचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी मंगळवारी गांधी जयंतीनिमित्त संग्रामपूर तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. खेर्डा येथुन जळगाव मतदासंघाचे आमदार डॉ. ...
तेल्हारा (जि.अकोला ) : तेल्हारा तालुक्यातील वांगेश्वर येथील त्रिवेणी संगमाजवळ असलेल्या डोहात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार, १२ आॅगस्ट रोजी घडली. ...