२००५ साली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला नसता तर ११ टीएमसी पाणी खाली गेले नसते. पाण्याचे, दुधाचे महत्त्व असलेल्यांनी हा कायदा करण्याचा निर्णय घेतला. ...
संगमनेर तालुक्यातील कजुर्ले पठार शिवारात नाशिक-पुणे महामार्गावर शासकीय टॅम्पो पलटी होवून झालेल्या अपघातात नाशिक जिल्ह्यातील दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर चौघे जण जखमी झाले आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नवनिर्वाचित खासदार डॉ.सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांचे छायाचित्र असलेले फलक फाडल्याने नाशिक-पुणे महामार्गावर कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. ...
मालवाहू ट्रक व पाण्याचा टॅँकरच्या झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर कासारा दुमाला गावच्या शिवारात झाला. ...