संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात १९ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेचा गळा दाबून खून करीत तिच्या अंगावरील दागिने लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी जालना जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. ...
संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे नाशिक-पुणे महामार्गालगत खंदरमाळवाडीच्या हद्दीत बुधवारी सकाळी रस्त्यावर एक मृतदेह आढळून आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोन संशियतांना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. ...
चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने जीपची टेम्पोला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात जीपमधून प्रवास करणारे सहा जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. २३) सकाळी आठच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा फाटा येथे घडला. ...
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषत:पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. हा हल ...
गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या पत्र्याच्या वाड्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत ३०० किलो गोमांस जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि. २०) पहाटे साडे पाचच्या सुमारास शहरातील जमजम कॉलनी येथे करत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आ ...
तीन दशकानंतर भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियासोबत कसोटी मालिका जिंकली आहे. या विजयाचा रहाणे यांच्या मूळगावी चंदनापुरी (ता. संगमनेर) येथे किक्रेटप्रेमींनी जल्लोष केला. ...
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील पाच वर ...