१०० युनीटपर्यंत वीजेचा वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल माफ करावे, यासह अनेक मागण्या भारतीय जनता पक्षाच्यावतीने करत शुक्रवारी (दि. ५) नवीन नगर रसत्यावरील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...
महाराष्ट्रातील नगर परिषदा व नगर पंचायतींकडे घनकचरा व्यवस्थापनाकरता स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने अनेक शहरांचे विकास आराखडे रखडले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने अशा शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, ...
संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात १९ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेचा गळा दाबून खून करीत तिच्या अंगावरील दागिने लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी जालना जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. ...
संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे नाशिक-पुणे महामार्गालगत खंदरमाळवाडीच्या हद्दीत बुधवारी सकाळी रस्त्यावर एक मृतदेह आढळून आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोन संशियतांना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. ...
चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने जीपची टेम्पोला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात जीपमधून प्रवास करणारे सहा जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. २३) सकाळी आठच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा फाटा येथे घडला. ...
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषत:पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. हा हल ...