समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Party) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विर ...
Kranti Redkar Tweet : समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव नसून दाऊद आहे असा मलिकांनी केला. या आरोपाला चोख उत्तर देत समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आज समीर वानखेडे यांचा जन्मदाखला ट्विट करत समीर वानखेडे यांच्या वडिलांचं ज्ञानदेव हे नाव ...
मंत्री Nawab Malik आणि Sameer Wankhede यांच्या प्रकरणात आता एक नवीन गौप्यस्फोट झालाय.. Aryan Khan पासून सुरु झालेलं हे प्रकरण आता राजकीय व्यक्तींवर गेलंय.. आणि राजकीय चिखलफेक सुरुच आहे.. आता ज्यांनी हे प्रकरण तापवलं त्या नवाब मलिकांनी एक चॅटबॉम्ब टाक ...
Sharad Pawar Support to Nawab Malik: शरद पवार यांनी मलिकांनी Sameer Wankhede, NCB आणि BJPविरोधात उघडलेल्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांना पाठिंबा दिला आहे. ...
मुंबई पोलिसांची एसआयटी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कथित खंडणीचा तपास करत आहे. याच बरोबर, आणखी एक टीम वानखेडे यांच्या कास्ट सर्टिफिकेट संदर्भातही तपास करत आहे. याशिवाय, एनसीबीचे दक्षता पथकही वसुलीच्या आरोपांची चौकशी करत आहे. ...
Pooja Dadlani, Sameer Wankhede Extortion Case : 2012 पासून सुपरस्टारची मॅनेजर असलेली पूजा अनेकवेळा पाहिली गेली आणि 8 ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामिनाच्या सुनावणीवेळी ती कोर्टात हजर होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार कोर्टाने जामीन नाकारला तेव्हा ती भावूकही झा ...
'Aryan Khan' अटकेनंतर NCB मुंबईचे झोनल डायरेक्टर SAMEER WANKHEDE चांगलेच चर्चेत आले. आधी आर्यन प्रकरणात धडक कारवाई केली म्हणून आणि नंतर Nawab Malikच्या आरोपांनी. मलिकांच्या गौप्यस्फोटांनंतर वानखेडे थोडे दिवस शांत झाले होते, पण आता आर्यन प्रकरण थंड हो ...