अरबी समुद्रातील स्मारक धाेकादायक ठरु शकणार असल्याने शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात न उभारता जमिनीवर तयार करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली अाहे. ...
सदानंद माेरे हे सरकारची तळी उचलण्याचं काम करतात त्यामुळे त्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकांची चाैकशी करण्याच्या समतीवर नेमण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेड करुन करण्यात अाली. ...