आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी 2019 नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. उन्नाव येथील एका कार्यक्रमात साक्षी महाराज बोलत होते. ...
नुकतेच भाजपाचे उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनी तिकीट कापण्याच्या भीतीने पक्षाला एकप्रकारे इशारा दिला. मात्र, याबाबत आता त्यांनी यू टर्न घेतला आहे. ...
'राहुल गांधी हे अल्लाउद्दीन खिलजीची औलाद वाटतात , राहुल सध्या मंदिरांमध्ये फिरत आहेत, तर त्यांच्या पक्षाचे कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराचा विरोध करत आहेत ...