राज्यातील कांद्याची गुणवत्ता इतर राज्यांपेक्षा चांगली असून सध्याची मागणी लक्षात घेता पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत तो इतर राज्यात विशेषत: पंजाब व दिल्लीत पाठविण्यासाठी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे ...
‘राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, या दोघांच्याही छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला मी लावला. ही आमचीच लेकरे असली तरी ती धंदेवाईकपणे वागू लागली आहेत,’ अशी टीका माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली ...
कृषी व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पंजाब राज्याच्या अभ्यास दौऱ्याला आजपासून सुरुवात केली आहे. खोत यांनी चंदीगड येथील पंजाब पणन मंडळाला भेट देऊन तेथील अधिका-यांसोबत शेतमालाच्या मार्केटसंदर्भात विविध विषयांवर चर्च ...
भाजपाच्या सहकार्यामुळे मिळालेले खासदारपद राजू शेट्टी यांनी आधी सोडावे, मग मीदेखील राज्यमंत्रीपद सोडेन, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले. ...
राज्यातील सत्तारूढ भाजप महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार आहे. बुधवारी (दि. ३०) संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील अल्पबचत भवनात दुपारी दोन वाजता होत आहे. ...