राज्य सरकारच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने गहू आयातीवरील आयात शुल्क १० वरून २० टक्के आणि मटारवरील आयात शुल्क शून्य टक्क्यांवरून ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
लोणंद ,दि. ०६ : अरुणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना तंबूने पेट घेतल्यामुळे शहीद झालेले कराडवाडीचे सुपुत्र जवान सुभाष कराडे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर पुत्राला अखेरचा निरोप देण् ...
साखर कारखाने सुरू होण्याची वेळ आली आहे. परंतु तालुक्यातील सर्वच साखर कारखान्यांनी ऊस दराबाबत आळी मिळी गुप चिळीची भूमिका घेणे पसंत केले आहे. यंदा उसाचा पहिला हप्ता किती दिला जाणार? याबाबत चारपैकी एकाही साखर कारखान्याकडून वाच्यता होत नसल्याने ऊस उत्पाद ...
खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वर्चस्वाच्या वादात यंदा साखर कारखानदारीचे हाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या उचलीचा तिढा कस ...
‘माकडाच्या हातात काकडा’ दिला की असेच होणार, अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे. ...
वस्त्रोद्योग वाढीसाठी राज्य मंत्रिमंडळाने एका महिन्यात इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क करण्यासह वस्त्रोद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी उपयुक्त शिफारशींना मंजुरी दिली आहे. इस्लामपूर येथेही टेक्स्टाईल पार्क करण्यासाठीही शासनाची मंजुरी असून, जागेचाही आम्ही शोध ...
कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे... ...