तुम्ही जनतेला विसराल तर जनता तुम्हाला विसरल्याशिवाय राहणार नाही. कारण गेली दोन वर्ष हे सरकार फक्त सत्तेच्या नावाखाली डाराडूर झोपी गेलंय, असा घणाघातही खोत यांनी केला. ...
आमदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी रयत क्रांती पक्षाची स्थापना केली आहे. आगामी राजकारणात खोत पिता-पुत्राची नेमकी भूमिका काय? याबद्दल कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. ...
"एसटी कामगार, कर्मचाऱ्यांनो, आता रबरबँडचा खेळ सोडा आणि बसचे स्टिअरिंग हाती घ्या, त्या घंटीचा आवाज अन् पाठोपाठ कानी पडणारा एसटीच्या खडखडाट कानी पडण्याकरिता महाराष्ट्र आसूसला आहे." ...
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपातून माघार घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची एसटी संपाविषयीची भूमिका स्पष्ट केली. ...