Sadabhau Khot : आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती आहे. सरकारमध्ये गुंडगिरी उफाळून आली आहे. या सर्व विषयावर जनतेमध्ये जाऊ आणि संघर्ष उभा करू, असेही सदाभाऊ खोत म्हणाले. ...
आग लावण्याच काम भाजपच करत आहे. भाजपपासून महाराष्ट्राला धोका निर्माण झालेला आहे. जनतेला हे माहित आहे. सदाभाऊ खोत यांच्या बोलण्याला भाजपमध्येही कोणी महत्त्व देत नाही, अशी टीकाही मिटकरी यांनी केली. ...