02 एप्रिल 2011 ही भारतीय क्रिकेट इतिहासातील अत्यंत महत्त्वाची तारीख... वानखेडे स्टेडियमवरील त्या सामन्यानं कोट्यवधी भारतीयांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या त्या षटकारानंतर भारतातील प्रत्येक जण आनंदाने नाचला होता... भारत ...
देशातील कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्यावर गेली आहे. अशा परिस्थिती देशाच्या मदतीसाठी क्रीडापटू पुढे सरसारवले आहे. प्रत्येकानं आपापल्या परीनं केंद्र आणि राज्य सरकारला मदत केली आहे. ...
महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, युसूफ व इरफान पठाण यांच्यानंतर आता हिटमॅन रोहित शर्माही मदतीसाठी धावला आहे. ...
अजिंक्य रहाणे नेहमीच महाराष्ट्रात आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीला धावला आहे. कोल्हापूरात आलेल्या दुष्काळाच्या वेळीही त्यानं मदत केली होती. ...