Koregaon-Bhima violence : कोरेगाव-भीमा हिंसाचारात दिग्विजय सिंह यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवलेला प्रयत्न भाजपाला मदत करण्यासाठीच आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे सचिन सावंत यांनी केला आहे. ...
पीकविमा कंपन्या तकलादू कारणे देत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारत असल्याची बाब समोर आली आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात शेतक-यांनी पीक विम्यापोटी ४०१०.६६ कोटींचा भरणा केला, परंतु नुकसान भरपाई पात्र केवळ १९९७ कोटीच देण्यात आली. ...
मुख्यमंत्र्यांनी स्वतः हून केलेली बेजबाबदार विधाने, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर केलेले खोटे आरोप हे मराठा आंदोलन अधिक चिघळावे ही सरकारचीच इच्छा असल्याचे निदर्शक आहेत. ...
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आचारसंहिता भंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने आज मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. ...
साम, दाम, दंड, भेदाचा वापर करू असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? तसेच कुठे भेद केला ? याची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी ...
मंत्रालयाचे आत्महत्यालय करणा-या भाजपाला उत्सव साजरा करण्याचा नैतिक अधिकार नसून कर्जमाफी योजनेतून जवळपास 50 लाख शेतक-यांना वगळणारे फडणवीस सरकार उत्सव साजरा करून शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे, अशी प्रखर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिट ...
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शिक्षणसंस्थाच्या राष्ट्रीय क्रमवारीत मुंबई विद्यापीठाचा क्रमांक दीडशेपेक्षा खाली आला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या या दुरावस्थेला राज्यातील फडणवीस सरकार आणि राज्यपाल हे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते सचिन ...