लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळेच प्रचंड हताश झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीचे कार्ड वापरून मतं मागण्याचा अत्यंत केविलवाणा व हीन प्रयत्न सुरु केला आहे ...
रामदास आठवले यांच्यापाठोपाठ सगळेच राजकीय नेते आठवले शैलीप्रमाणे प्रचारात रंगत आणत आहेत. यात भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे सध्या आघाडीवर आहेत. ...
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून नियमांची पायमल्ली करणा-या रेशन दुकानदारांना अभय देत आहेत. असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठेवला आहे. ...
जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. राज्यात विविध भागात वाढत असलेली टँकरची संख्या जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश दर्शवणारी आहे - सचिन सावंत ...