लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
रा. स्व. संघाच्या बैठकीत मणिपूर, बांग्लादेशसह भाषावाद प्रमुख लक्ष्य; बंगळुरूत अ. भा. प्रतिनिधी सभेचे उद्घाटन - Marathi News | Manipur, Bangladesh, and linguistics are the main targets in the RSS meeting in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रा. स्व. संघाच्या बैठकीत मणिपूर, बांग्लादेशसह भाषावाद प्रमुख लक्ष्य; बंगळुरूत अ. भा. प्रतिनिधी सभेचे उद्घाटन

संघाच्या प्रणालीमध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या या वार्षिक प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आलेल्या संघाच्या वार्षिक कार्यवृत्तावर चर्चा होणार असून, वार्षिक अहवालात उत्तर-दक्षिण भाषा भेद, मणिपूरमधील स्थिती, बांगला देशातील हिंदू आणि महाकुंभच्य ...

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर RSS ‘ग्लोबल’ पातळीवर ‘विमर्श’ घडविणार - Marathi News | RSS to hold 'global' debate on atrocities against Hindus in Bangladesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर RSS ‘ग्लोबल’ पातळीवर ‘विमर्श’ घडविणार

बांगलादेशमधील परिस्थितीबाबत प्रस्ताव मांडले जाणार आहे. संघाकडून बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात अगोदरदेखील ठोस भूमिका मांडण्यात आली होती. ...

संघानेच कान टोचले, बरे झाले ! - आता पुढे? - Marathi News | Aurangjeb issue The RSS got their ears pierced, it got better | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संघानेच कान टोचले, बरे झाले ! - आता पुढे?

‘औरंगजेबाचा मुद्दा समयोचित नाही’ या संघाच्या भूमिकेनंतर पेटवापेटवीची भाषा परिवारातील संघटना आता करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. ...

औरंगजेब कबरीचा मुद्दा आता समयोचित नाही, रा. स्व. संघाची भूमिका : आंदोलकांचे टोचले कान - Marathi News | The issue of Aurangzeb's tomb is no longer timely, the role of the Rashtriya Swayamsevak Sangh: The ears of the protesters were pricked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगजेब कबरीचा मुद्दा आता समयोचित नाही, रा. स्व. संघाची भूमिका : आंदोलकांचे टोचले कान

औरंगजेबाचा मुद्दा समयोचित नाही अशी भूमिका संघाने मांडली आहे... ...

आम्ही RSSचं स्वागत आणि अभिनंदन करतो, कारण...; औरंगजेब वादाविषयी जितेंद्र आव्हाडांनी मांडली भूमिका - Marathi News | We welcome and congratulate RSS ncp Jitendra Awhads stand on Aurangzeb controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही RSSचं स्वागत आणि अभिनंदन करतो, कारण...; औरंगजेब वादाविषयी जितेंद्र आव्हाडांची भूमिका

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरएसएसचं अभिनंदन केलं आहे. ...

"आरएसएसने त्यांचे कान का टोचले नाहीत, हे उशिरा..."; नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | "Why didn't RSS pierce their ears, this is late wisdom"; Nana Patole's angry reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आरएसएसने त्यांचे कान का टोचले नाहीत, हे उशिरा..."; नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया

औरंगजेब वाद आणि नागपूर हिंसाचाराबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदाच भूमिका मांडली. या भूमिकेवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी टीका केली.  ...

औरंगजेब सध्याच्या घडीला सुसंगत नाहीये; हिंसाचारानंतर आरएसएसने सोडलं मौन - Marathi News | Aurangzeb is not relevant in the present time; RSS breaks silence after nagpur violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगजेब सध्याच्या घडीला सुसंगत नाहीये; हिंसाचारानंतर आरएसएसने सोडलं मौन

RSS on Aurangzeb Tomb, Nagpur Violence: सध्या गाजत असलेल्या औरंगजेब कबरीचा मुद्दा आणि नागपूर हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदाच भूमिका मांडली.  ...

“सरकार तुमचेच आहे ना, मग औरंगजेबाची कबर...”; RSSचा उल्लेख करत संजय राऊत काय म्हणाले? - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over nagpur violence and criticized state govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरकार तुमचेच आहे ना, मग औरंगजेबाची कबर...”; RSSचा उल्लेख करत संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut on Nagpur Violence: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपाचे कधीच शौर्याचे आणि विजयाचे प्रतिक नव्हते. महाराष्ट्रातील जनतेने या कारस्थानापासून सावध राहिले पाहिजे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...