रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
९ वर्षांनी आरसीबीचा संघ आता पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहचला आहे. यावेळी तरी 'ती' विराटला भेटणार का? याची सर्वच क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. ...