दरम्यान, विराट कोहलीने भारताच्या ऐतिहासिक विजयाचे बरेच श्रेय जसप्रीत बुमराहला दिले. तर, दुसरीकडे रोहित शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट अविस्मरणीय असल्याचे सांगितले. ...
T20 World Cup Victory Celebration : पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर भारतीय संघ सायंकाळी मुंबईत दाखल झाला. यानंतर, मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लोकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. संपूर्ण संघ खुल्या बसमधू ...