जमिनीच्या वादांमुळे गावांमध्ये भांडणे होणे सर्वश्रुत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी गावाने एकत्र येऊन पाणंद रस्त्यांसाठी स्वतःच्या जमिनी आणि श्रमदान देऊन एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. ...
शहर आणि उपनगरांतील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने वाहतुकीसाठी जमिनीखाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याची योजना आखली आहे. ...
Nagpur : अलीकडे अशोक चौक परिसरातील एका इमारतीच्या बाल्कनीजवळून उड्डाणपूलाचा संरचनात्मक भाग जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि अस्वस्थता वाढली आहे. ...