भारतीय अर्थव्यवस्थेत कोविड-१९ लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी २० दिवसांत दुसऱ्या प्रोत्साहन पॅकेजमध्ये आणखी एक लाख रुपयांची तरलता आर्थिक बाजारात जाहीर केली. ...
लॉकडाउननंतर शुक्रवारी घेतलेल्या दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये दास यांनी वरील घोषणा केल्या. त्याचप्रमाणे उद्योग, शेती तसेच गृहनिर्माण क्षेत्राला कर्ज देण्यासाठी निधी कमी पडू न ...
दास हे कोरोना संकटापासून अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी आज काही घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यांनी २७ मार्चलाही अशाप्रकारचा दिलासा दिला होता. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी बोलणार आहेत. ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांचे हप्ते भरण्यापासून कर्जदारांना सूट देण्यात येत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...