जुन्या प्रथा-परंपरा जोपासण्यासाठी कोणत्याही सणा-समारंभामध्ये लोक हजारो रुपये सहजपणे उधळतात; पण तेच योग्य कामासाठी निधी द्यायचा म्हटल्यावर लोकांच्या जिवावर येते. अंत्यसंस्काराच्या विधीबाबतही तसाच अनुभव कोल्हापुरात येतो. ...
चीनच्या कोरोना वायरसचे लोन महाराष्ट्रात आल्याने ग्रामीण भागात देखील नागरिक भयभीत होऊ लागले आहेत. त्यानुषंगाने डोईठाण येथील सैलानी बाबाचा यात्रात्सोव यंदाच्या वर्षी या भीतीपोटी रद्द करण्यात आला आहे. ...
काळाची पावले ओळखून समाजाने या पद्धतीने बदल करायला हवेत, अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. त्यातील बदलाचे पहिले पाऊल करवीर तालुक्यातील सडोली खालसा या गावात पडले. ...
श्याम भक्त मंडळातर्फे कॅम्पातील स्मशान मारुती येथील श्याम मंदिरात श्यामबाबा खाटूवाले यांच्या २५ व्या वार्षिक महोत्सवास शुक्रवारी प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राणी सती मंदिर येथून शोभायात्रेस प्रारंभ झाला. ...