त्याग आणि तपाच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीचा प्रयत्न साधूसंतांनी सातत्याने केला आहे. अत्याधिक कठीण परिस्थितीतही ही कठोर साधना करताना ते ध्येयप्राप्तीपासून कधी विचलित झाले नाही. असेच कठीण तप नागपूरच्या अमरस्वरून कुटुंबात जन्मलेल्या साध्वी सर्वेश्वरीयश ...
सूर्य उपासनेचे महापर्व म्हणून उत्तर भारतात छटपूजेला मान्यता आहे. मंगळवारी छटव्रत स्वीकारलेल्या महिला अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमन करतील. गव्हाची कणिक, तूप, गूळ, सुक्या मेव्याद्वारे बनविलेले ठेकुवा आणि फळे सुपात ठेवून सूर्यदेवाचे पूजन केले जाईल. यानं ...
जगात आई हीच खरी गुरू असून, इतर नात्यापेक्षा गुरूबंधू, गुरू-शिष्य नाते हे खरे सर्वात श्रेष्ठ नाते आहे. आजचे बालक हे उद्याचे राष्ट्रचालक असून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे यासाठी मुलांनी संतांचे विचार आचारणात आणावे, असे प्रतिपादन श्रीश्री १००८ महाम ...
श्री दिगंबर जैन पंथाचे प्रसिद्ध असलेले सिद्धक्षेत्र गजपंथ येथे २४ तीर्थंकर चरण पादुकांचे भूमिपूजन पूज्य मुनिश्री विकसंतसागरजी यांच्या सान्निध्यात संपन्न झाले. ...
आज अश्विन दर्श अमावस्या, सामान्यत: अमावस्या हा अशुभ दिवस सांगितला आहे. पण याला अपवाद या अमावस्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे. पण तो सर्व कामांना नाही, म्हणून शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरेल. ...
सातशे वर्षांपूर्वी वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्याची परंपरा निर्माण केली. त्यामुळे वारकरी सांप्रदाय महान आहे, असे मौलिक विचार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले. ...
जिल्ह्यात बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. याकरिता गेल्या तीन महिन्यापासून शहरात भिक्खु धम्मशिल यांचा सहावा वर्षावास सुरू आहे. या सोहळ्यात विश्वाच्या शांतीसाठी उपस्थित भिक्खु संघाने तब्बल तीन हजार अनुयायांना त्रिशरण आणि पं ...