लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वांनी 'वेट एन्ड वॉच'ची भूमिका घेतली होती. परंतु, मोदी सरकार पुन्हा सत्तेत परतल्यामुळे अनेक नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामध्ये चिखलीतून रेखाताई खेडेकर यांचे नाव चर्चेत आले आहे. ...
स्त्रियांनी स्वत:ला ओळखून कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवावा़ महिलांना मिळालेल्या आरक्षणामुळे राजकारणात मिळत असलेल्या संधीचे सोने करावे़ राजकारण चांगले असून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलून राजकारणाची समाजकार्याशी स ...