आॅस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर भारताचा विजय निश्चित मानला जात आहे. यानिमित्ताने भारतीय संघाची ताकद, संघातील खेळाडू, त्यांची मानसिकता आणि संघासमोरील आव्हाने अशा अनेक गोष्टींवर ज्येष्ठ क्रिकेट समिक्षक आणि ‘लोकमत’चे संपादकीय सल्लागार अयाझ मेमन यांन ...
बीसीसीआयमध्ये माझा वशिला नव्हता त्यामुळे मी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकलो नाही, असा गौप्यस्फोट भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने केला आहे. ...
श्रीलंकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्या भवितव्याबाबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. ...
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शनिवारी बीसीसीआयला खेळाडूंच्या विश्रांतीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. शास्त्रींच्या सल्ल्यानंतर माजी कर्णधार कपिल देव यांनीही बीसीसीआयला खेळाडूंना जास्तीत जास्त विश्रांती मिळावी .. ...
आधी तीन सामन्यांची कसोटी मालिका, नंतर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर अखेरचा व एकमेव टी-२० सामना जिंकत टीम इंडियाने श्रीलंका दौ-याची ९-० अशी विजयी सांगता केली. ...