माजी कसोटी खेळाडू चेतन चौहान यांनी इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत भारताच्या १-४ अशा पराभवासाठी रविवारी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जबाबदार धरले आहे. ...
भारतीय क्रिकेट संघाने २०१८ मध्ये केलेल्या दोन परदेश दौऱ्यात सपाटून मार खाल्ला. सामन्यातील कामगिरी बरोबरच सराव सामन्याप्रती संघाची असलेली मानसिकता चर्चेचा विषय ठरली होती. ...
India vs England Test: आपल्याकडे जगातील सर्वोत्तम फलंदाज, इंग्लंडच्या खेळपट्टीवर उत्तम चेंडू टाकणारे गोलंदाज, एखादा सामना जिंकण्यासाठी लागणारी कौशल्यपूर्ण फौज असूनही भारतीय संघ हरला. कारण परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा विश्वास कमावण्याचा प्रयत्नच आ ...
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्यामुळे दौ-यानंतर प्रशासकांची समिती (सीओए) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. ...