विधानसभा निवडणुकीत विरोधकांना नाकारण्याचे जनतेने आधीच ठरवून घेतले आहे. विरोधक आताही बेरोजगार असून निवडणुकीनंतर देखील बेरोजगारच राहणार असल्याचे गिरीराज सिंह यांनी नमूद केले. ...
तेजस्वी यादव एनआरसी, सीएए आणि एनपीआरला विरोध दर्शवत आहे. कन्हैया यांच्या यात्रेला पाहता, तेजस्वी यादव यांनी आपल्या यात्रेत बेरोजगारीचा मुद्दा घेतला आहे. 23 फेब्रुवारी पासून त्यांची यात्रा सुरू होणार आहे. तेजस्वी यादव यांच्या यात्रेसाठी हायटेक गाडी बन ...
राजदनेते तेजस्वी यादव लवकरच युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा घेऊन बिहारमध्ये यात्रा कऱणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
तेजस्वी यांच्या यात्रेवर विरोधकांनी टीका केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या हायटेक बसमधून लालू यांच्या मुलाची यात्रा होणार आहे. या यात्रेला बेरोजगारी हटाव यात्रा न म्हणता लग्झरी यात्रा म्हणावी लागेल, अशी टीका विरोधकांनी केली आहे. ...
नितीश कुमार एकमेव असे नेते आहेत ज्यांच्याकडे तत्व, निती आणि विचारधारा नाही. मात्र उद्देश आहे. ते आता थकले असून लक्ष्यहीन आणि अदुरदर्शी झाले आहेत. 60 टक्के युवक असलेल्या बिहार राज्यात विकास करण्यासंदर्भात काहीही योजना नसल्याचे खंत तेजस्वी यांनी व्यक्त ...
दिल्लीत काँग्रेस 70 पैकी 66 जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर राजदला चार जागा सोडणार आहे. मात्र यावर अद्याप उभय पक्षांचे एकमत झाले नाही. या संदर्भात शनिवारी उभय पक्ष पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. ...