गौतम गंभीरने दिल्ली क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. युवा खेळाडूंकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत गंभीरने व्यक्त केले. ...
मुंबईने पहिल्या डावात ४११ धावा केल्यानंतर तुषार देशपांडे याच्या तीन बळींच्या जोरावर शुक्रवारी येथे रणजी करंडक एलिट ग्रुपच्या अ गटातील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रेल्वेचे ६ फलंदाज ११५ धावांत तंबूत धाडताना आपली स्थिती मजबूत केली, तसेच मोठी आघाडी घेण्याक ...
संघाबाहेर काढताना निवड समिती अध्यक्ष एम एस के प्रसाद यांनी मात्र बेताल वक्तव्य केले आहे. करुणने रणजी स्पर्धेत धावा कराव्या, असं म्हणत त्यांनी करुणला बाहेरचा रस्ता दाखवला. ...
पुद्दुचेरीचा संघ आगामी रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्याच स्पर्धेत दमदार कामगिरी करण्यासाठी पुद्दुचेरी संघाने कंबर कसली असून त्यांनी क्रिकेटच्या पंढरीतील म्हणजेच मुंबईतील एका वरिष्ठ खेळाडूला त्यांच्याकडून खेळण्याची ऑफर दिल ...