cricket, kolhapur महाराष्ट्राचे रणजीपटू विराजराजे खंडेराव निंबाळकर (वय ६७, रा. नागाळा पार्क, विवेकानंद महाविद्यालय परिसर) यांचे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. ...
पार्थिव पटेलने 2000 साली भारतीय क्रिकेट संघात आगमन केले होते. भारतासाठी कसोटी सामने खेळणारा सर्वात युवा यष्टीरक्षक म्हणून पार्थिव पटेलच्या नावाची नोंद झाली आहे. ...
Suicide : सुरेश कुमार यांनी 1990 साली अंडर-19च्या टीममधून केरळचे प्रतिनिधीत्व केलं होतं. केरळमधून अंडर-19च्या टीममध्ये खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. ...