आम्ही जनतेवर विश्वास ठेवतो. विश्वास हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. जनतेची आमच्यावर विश्वास ठेवला राज्यात व केंद्रात आम्हाला सत्ता दिली म्हणूनच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ...
निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवळीकरांना पंतप्रधान आवास योजनेबाबत दिलेला शब्द पाळला आहे. राज्यात पहिल्यांदा ‘क’ स्तरीय नगर परिषदांमध्ये देवळीला हा मान मिळाला आहे. ८२० घरांची मंजूरी प्राप्त झाली आहे. ...
समाजात काम करताना अनेक अडचणी येत असता हे वास्तव आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचा सुजान नागरिक राहणार असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ...
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी जिल्ह्यात दर्शनासाठी आणण्यात आला. नागपुरातील विमानतळावरुन वाहनातून निघालेला हा अस्थिकलश सेलडोह, केळझर, सेलू व पवनार मार्गे वर्ध्यात पोहचला. ...
साडेचार कोटीच्या खर्चातून पूर्णत्वास येत असलेले येथील स्टेडियमचे बांधकाम हे सर्वांत मोठे स्वप्न होते. शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय होते. त्यामुळेच जिल्ह्यात इतरांचे तुलनेत याठिकाणी सर्वात जास्त कामे घेण्यात आली आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तड ...
लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विभागाशी निगडीत अडचणी सोडविण्याकरिता नागपूर येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील विविध समस्यांवर खासदार नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास तडस यांनी चर्चा घडवून आणली. ...
जिल्ह्यात १९८० हेक्टर जमीन भूदानची आहे. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झाले नाही. अलीकडच्या काळात भुदान गरीबांना न देता त्या जमिनी धनदांडग्यांना व शिक्षण संस्था धारकांना वितरीत झाल्या आहेत. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भुखंड पाडल्याची ...
जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर दुतर्फा मोठया प्रमाणात नागरी वस्ती असलेल्या कारंजा घाडगे शहराकरिता उड्डाणपूल निर्मिती कार्याला गती द्यावी व अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या असलेला विषय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता प्राधान्याने सोडवावा ... ...