महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांनी काँग्रेस विसर्जित करा, असे सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसचे विसर्जन करून गांधीजींची इच्छा पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील भारती ...
पालिका विकास कामामध्ये राज्य शासनाने वेळोवेळी विकास निधीचे कार्य केले आहे. येत्या काळात आर्वी न.प. विकास कामासाठी दोन टप्प्यामध्ये २५ कोटी देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ...
शासनाने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), समुद्रपूर व आष्टी तालुक्यांमध्ये दुष्काळ केला आहे. परंतु यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा,..... ...
जिल्हयात खाजगी दूरध्वनीचे काम जोरात सुरु आहे या तुलनेत भारत संचार निगम लिमीटेडची सुविधा मागे पडत आहे. गावात भारत संचार निगम लिमीटेडची उत्तम दर्जाची सेवा ग्रामीण भागापंर्यत पोहोचवण्याकरिता काम केले पाहिजे, ...... ...
वारंवार विनंती अर्ज करून सुद्धा शाळेच्या वेळेत महामंडळाची बस येत नसल्यामुळे संतप्त शालेय विद्यार्थ्यांनी खासदार रामदास तडस यांचे घर गाठून जागर केला. ...
घोराड येथील बोरनदी परिसरात घाट बांधकाम व अन्य कामाकरिता २ कोटी ६६ लाख रूपयांचा निधी पर्यटन विकास मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला. ...
मिहान नागपूर येथे पतंजली मार्फत लवकरच संत्रा, मोसंबी ज्युसचे उत्पादन सुरु होणार आहे. या ज्यूस प्रकल्पाकरिता वर्धा लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांपासून संत्रा मोसंबी खरेदी करण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी आचार्य बालकृष्णा यांच्याकडे केली. ...
शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला सावरण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच प्रलंबित सिंचनाच्या योजना हाती घेवून न्यायाची भूमिका घेतली जात आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. ...