गावाचा विकास करणे ग्रामसेवकासह सरपंचांच्या हातात आहे. सरपंच हा गाव विकासाचा मुख्य घटक असून ज्या गावचा सरपंच सक्षम, त्या गावाचा विकास उत्तम होतो. सरकारच्या अनेक योजनांचा निधी आता थेट ग्रामपंचायतस्तरावर मिळत असल्याने सरपंचांना मोठ्या प्रमाणात अधिकार मि ...
आज देशाला शिस्तबद्ध, साहसी, जागरूक व देशभक्तीने भारवलेल्या नागरिकांची नितांत गरज आहे. यासाठी एनसीसीचे सैनिकी प्रशिक्षण तरूण तरूणींना आवश्यक केले गेले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. ...
स्थानिक एकपाळा पांदण रस्त्यावर भुयारी मार्गाची मागणी लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक व्यवस्थापक गंडी व खासदार रामदास तडस यांनी मोक्का पाहणी केली. या भुयारी मार्गासाठी कास्तकारांनी चालविलेल्या संघर्षाची दखल घेवून गंडी यांची भेट महत्वपूर्ण ...
जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत नाचणगाव ही देवळी येथील लोकसंख्येच्या तुलनेत बरोबरीची आहे. देवळीचा विकास पाहता नाचणगाव विकासाबाबत उपेक्षितच राहिले. मागील पाच दशकापासून या ग्रामपंचायतवर कॉँग्रेसची सत्ता आहे. ...
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची पावनभूमी असलेल्या वर्ध्यातील रेल्वेस्थानक हे देशाच्या माध्यभागी आहे. या रेल्वेस्थानकाचा कायापालट करुन ते जागतिक दर्जाचे होणार आहे. पर्यटकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याने हे रेल्वे स्थानक पर्यटकांसा ...
भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व सामान्यांप्रति जागरुक आहे. सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना कार्यान्वित केलेली आहे. ...
समाज, कुटुंबाने ज्यांना नाकारले आहेत. जे अनाथ झाले आहेत. अशा अनाथांसाठी कार्य करताना मी ज्या रस्त्याने भीक मागत फिरत होते. ज्या ठिकाणाहून मला समाजाने नाकारले होते. त्याच ठिकाणी माझा सत्कार होत आहे. ...
शहर व ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासाची हमी केंद्र व राज्य सरकारने दिलेली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून देवळी येथे अनेक विकास कामे सुरु असून विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. ...