ऊन, वारा, वादळ पावसाचा मारा सहन करीत देशाचा सैनिक डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करतो म्हणून आपण सुखाची झोप घेतो. सीमेवर सैनिक आहे म्हणून देश सुरक्षित आहे. देशाचे रक्षण करताना तो आपल्या प्राणाची आहुती देतो. ...
ग्रामीण भागाच्या विकासासाठी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अभियंत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिले. ...
वर्धा लोकसभा क्षेत्रातील पुलगाव, वर्धा व सिंदी रेल्वे येथील रेल्वे उड्डाणपुल बांधकामाला सुरूवात झाली आहे. परंतु, हे तिनही कामे कासवगतीनेच केली जात असल्याने सदर काम तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना खा. रामदास तडस यांनी दिल्या. ...
विदर्भाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले अतिलघु, लघु व मध्यम उपक्रम हे खाते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आले आहे. या विभागाच्या माध्यमातून वर्धा लोकसभा मतदारसंघातील महिला बचत गट व संस्था यांना लघु उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्य ...
लोकसभा मतदार संघातून भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस १ लाख ८७ हजार १९१ मतांनी विजयी झाले आहेत. लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली. व शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास संपली. सुमारे २० तास मतमोजणी चालली. त्यानंतर पहा ...
देशातील मतदार जागरूक आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी देशातील राजकारणात अनेक वर्षांपासून सुरू असलेली घराणेशाहीच संपविण्याचे काम हाती घेतले असल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते, असे भाजपचे विजयी उमेदवार रामदास तडस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ...
कोरडे झालेले नदी, नाले, यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाईच्या समस्येंची प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर मात करण्याच्या दृष्टीने खासदार रामदास तडस यांनी नगराध्यक्ष शीतल गाते यांच्यासह संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना घेवून गुरूवारी पुलगाव बॅरेज, गुंजखेडा, न ...
खासदार रामदास तडस यांनी आर्वी व वर्धा विधानसभा क्षेत्राचा विशेष दौरा करून महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात सध्या ६ दलघमी इतकाच उपयुक्त जलसाठा असून तो १५ जूनपर्यंत पुरेल असे त्यांच्या लक्षात आल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन कर ...