मनसेने ठाणे व कल्याणमधील फेरीवाल्यांना मारहाण करत पिटाळून लावल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत मराठ्यांचा हक्क कमी होतोय म्हणून त्यातील परप्रांतियांना कुणीही हाकलू शकत नसल्याचे विधान केले आहे. ...
राजकीय मतभेद असू शकतात. दोन्ही पक्षांनी एकत्र बसून हे वाद मिटविले पाहिजेत. मात्र, सत्तेत राहूनही शिवसेना सतत नकारात्मक भूमिका घेते, हा प्रकार अनाठायी आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. ...
मी मंत्रीपदासाठी नाही, तर पक्ष वाढीसाठी काम करतो. तुम्हाला पक्ष वाढीसाठी काम करता येत नसेल, पक्षाला वेळ देता येत नसेल तर राजीनामे द्या. शिस्त पाळा, अशी शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ...