कोरेगाव-भीमाप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई न करणा-या भाजपा सरकारला रिपाइं आठवले गट साथ देत असल्याच्या कारणावरून भाजप व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा निषेध करत फलटण तालुका पदाधिका-यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...
1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमावरून परतणाऱ्या दलित कार्यकर्त्यांवर स्थानिक मराठ्यांनी हल्ला केला असावा, असा संशय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. ...
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला शौर्यदिनाच्या द्विशतक महोत्सवानिमित्त अभिवादन करण्यासाठी जाणा-या दलित कार्यकर्त्यांवरील हल्ला हा दलित आणि मराठा संघर्ष पेटविण्याचा षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ...
गुजरात, हिमाचल मध्ये एनडीएचा झालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असून यंदाचा निवडणुकीत दलितांची मते मोठ्या प्रमाणात भाजप उमेदवारांना मिळाल्याने विजय सुकर झाल्याची प्रतिक्रि या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. ...
शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्याने आपणास खायला मिळते. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटुंबे अॅटॅक येऊन मरतील. त्यामुळेच देशातील १२५ कोटी जनतेला जगवणा-या... ...
मनसेने फेरीवाल्यांच्या मुद्यावर आक्रमक होऊन काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणे अयोग्य आहे. मनसेने आपली दादागिरी ही पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन दाखवावी, असा टोला केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. ...
मी आरक्षण कोटा वाढविणारच - आठवले मराठा, पाटीदारांसह अन्य विविध समाजाला आरक्षण देऊन आरक्षणाचा कोटा ७५ टक्क्यांपर्यंत नेण्यास सरकारमधील काहींचा विरोध आहे. तरीही पंतप्रधानांसमोर ही गोष्ट मांडून माझ्या कालावधीत आरक्षणाचा कोटा वाढविणारच, असे ...