Ram Navami 2022 : पोथ्या पुराणांना न वाचता नावं ठेवण्यापेक्षा त्या उघडून, वाचून, चिंतन करून त्यातून बोध घेतला, तर जीवनाला निश्चित चांगले वळण लाभेल! ...
भक्तीची दोन्ही रूपे देवाला प्रिय आहेत. पण ती नि:स्वार्थ असावी. देवाला प्रेमाने घातलेली साद त्याच्यापर्यंत पोहोचतेच. मग त्यासाठी तुम्ही सगुण भक्तीचे माध्यम वापरा नाहीतर निर्गुण भक्तीचे! ...
रामायण हे हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य मानले जाते. जगताच्या कल्याणासाठी त्रेतायुगात भगवान विष्णूंनी राम आणि देवी लक्ष्मीने सीता या भूमिकेत अवतार घेतला होता. रामायणातील सरस आणि सुरस कथा आपण आजही ऐकतो आणि त्यात रंगून जातो. या कथांइतकेच महत्त्व आहे, त ...