काही महिन्यांपूर्वी मुली पळविण्याच्या वक्तव्यावरुन चर्चेत असणारे भाजपचे आमदार राम कदम यांनीही ट्विटरवर चौकीदार राम कदम असं नाव ठेवलं. मात्र याचाच आधार घेत काँग्रेसने मोदी कॅम्पेनवर टीका केली आहे. ...
केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला विविध कारणांमुळे टीकेचे लक्ष्य व्हावे लागत आहेत. दरम्यान, काही वादांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्याच तीन प्रवक्त्यांची बोलती बंद केली आहे. ...
दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना आमदार कदम यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्याची स्वतःहून (स्यू मोटो) दखल घेऊन आयोगाने त्यांना 5 सप्टेंबर रोजी आपले म्हणणे आठ दिवसांत सादर करण्याचे बजावले होते. ...