Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
सततचे लॉकडाऊन आणि सीमाबंदीच्या मर्यादेमुळे अनेक भावा-बहिणींसाठी प्रत्यक्ष राखी बांधण्याचा प्रसंग यावर्षी अशक्य झाला. मात्र सर्व अडचणींवर मात करत महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर सोमवारी रंगलेल्या रक्षाबंधनाच्या सोहळ्याने कोरोनाच्या बंधनांवरही ...
राजकारणातही असे काही भाऊ बहिणी आहेत ज्यांनी आपापल्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आज रक्षाबंधनानिमित्त राजकीय क्षेत्रावर छाप पाडणाऱ्या भाऊ बहिणींचा घेतलेला हा आढावा. ...
अलंगुण : भाऊ-बहिणींचे प्रेम व ऋ णानुबंध वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या पवित्र व स्नेहाच्या सणावर अलंगुण परिसरात कोरोना विषाणूचे सावट दिसून आले. त्यामुळे अतिशय साधेपणाने रक्षाबंधन साहळा पार पडला. ...
त्याच्यावर अनेक कारस्थाने आणि बाँम्बस्फोटांना जबाबदार असल्याचा आरोप आहे. या मल्लाला पकडण्यासाठी पोलिसांनी ८ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. मल्ला हा नक्षली कमांडर होता. ...
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी कोल्हापुरात महापालिकेचे आयुक्त या नात्याने रहिवासी असले, तरी त्यांना आज रक्षाबंधन, राखी पौर्णिमेनिमित्त भगिनी प्रेमाची उणीव भासू नये म्हणून कोल्हापुरातील पद्माराजे संवर्धन समितीच्या भगिनींनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना राखी ब ...