Farmer Protest : बठिंडा पंचायतीने तर प्रत्येक घरातून एकजण आंदोलनाला गेलाच पाहिजे नाहीतर त्य़ा घरावर दंड आकारण्याचे फर्मान जारी केले आहेत. उत्तर प्रदेशमधूनही आता शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी केलेल्या ट्विट ...
पहिल्यांदा कायद्याचा अभ्यास त्यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिल्ली पोलिसातील नोकरी सोडली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात आतापर्यंत त्यांनी ४४ वेळा जेलवारी केली आहे. ...