राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Manoj Jha Criticize Central Government: सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेतील गोंधळामुळे NTA वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान, आज संसदेमध्ये राजदचे राज्यसभा खासदार मनोज झा यांनी नीट परीक्षेतील पेपर लीकवरून सरकारवर जोरदार टीका केली. ...