कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राष्टवादी कॉँग्रेसकडेच आहेत. दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीत ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना सहभागी होत असून, त्यांना ‘हातकणंगले’ सोडण्याबाबत चर्चा झाली आहे, ...
दक्षिण भारत जैन सभेच्या प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी पाठपुरावा करावा. माझ्यापेक्षा त्यांचे सरकारमध्ये अधिक वजन आहे. मी भाजप सरकारचा नावडता आहे. आणखी सहा- सात महिने थांबा, मग माझेही सरकारमध्ये वजन वाढेल, अ ...
कायद्यानेच १४ दिवसात एफआरपी देणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे असताना पंधरा दिवस आंदोलन करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांबरोबर एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका शरद जोशीप ...
शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रु पये दुष्काळी अनुदान द्यावे तसेच जनावरांना चारा दावणीला द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खा. राजू शेट्टी यांनी केली. ...
शेतकरी हिताच्या गप्पा मारीत सरकारने स्थापन केलेल्या ऊसदर नियंत्रण समितीमध्ये साखर कारखानदारच घुसले आहेत. त्यामुळे अशा समितीकडून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार, असा सवाल करीत समिती सरकारच्या हातचे बाहुले बनल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक ...