खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाकडून ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. लोकसभा निवडणूक याच चिन्हावर लढविली जाणार असल्याने, खासदार शेट्टी कशी बॅटिंग करतात आणि निवडणूक जिंकतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे. ...
आघाडीकडून अद्याप कोणताही प्रकारच्या जागा वाटपाची तयारी नाही, आघाडीने आम्हाला 3 जागा सोडाव्यात अन्यथा राज्यात 15 ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे ...
एकीकडे सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला असताना पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाची गुप्त बैठक संपन्न झाली. ...
भाजप-शिवसेना युतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेला एकही जागा दिलेली नाही. त्यामुळे ...